




एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वारंजी गटातील प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून काम करण्याची संधी मला द्यावी. विकासाचा नवा अध्याय सुरु करण्यासाठी मला आपले मोलाचे मत, आशीर्वाद आणि भव्य पाठबळ द्यावे, ही नम्र विनंती.


"आप्पा पुढे होत. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आपले गाव सुरक्षित आहे"